Breaking News

टीईटी परीक्षेत मारवड शाळेच्या शिक्षकांचे दैदीप्यमान यश श्री. एन. वाय. साळुंखे सर व श्री. योगेश विजय पांने सर यांचा गौरव जिद्द आणि चिकाटीचे फळ!अमळनेरच्या चहा विक्रेत्याच्या मुलाची ‘महाराष्ट्र केसरी २०२६’ स्पर्धेसाठी निवड अमळनेरला नवे नेतृत्व : डॉ. परिक्षीत बाविस्कर नगराध्यक्षपदी विराजमान” अमळनेरमध्ये पोलिस दिन व पत्रकार दिनानिमित्त संयुक्त उपक्रमांची रंगत सामाजिक ऐक्य, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल जुना बस स्टँड परिसरातील फायनल प्लॉट १२३ वर रस्ता तयार; साइटपट्ट्यांचा अभाव ठेचकळणारा, व्यापाऱ्यांत नाराजी शेतकऱ्यांचे पैसे बुडवून पळणारा विकास करणार का? — प्रतिभा शिंदे यांचा चौधरी यांच्यावर आरोपांचा भडिमार
15 Best News Portal Development Company In India

टीईटी परीक्षेत मारवड शाळेच्या शिक्षकांचे दैदीप्यमान यश श्री. एन. वाय. साळुंखे सर व श्री. योगेश विजय पांने सर यांचा गौरव

अमळनेर | अटकाव न्यूज :अमळनेर तालुक्यातील मारवड येथील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी आनंदवार्ता समोर आली आहे. मारवड येथील शाळेचे कर्तव्यदक्ष, निष्ठावान व विद्यार्थ्यप्रिय शिक्षक श्री. एन. वाय. साळुंखे सर आणि श्री. योगेश विजय पांने सर यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या

best news portal development company in india
This error message is only visible to WordPress admins

Error: No videos found.

Make sure this is a valid channel ID and that the channel has videos available on youtube.com.

15 Best News Portal Development Company In India

टीईटी परीक्षेत मारवड शाळेच्या शिक्षकांचे दैदीप्यमान यश श्री. एन. वाय. साळुंखे सर व श्री. योगेश विजय पांने सर यांचा गौरव

अमळनेर | अटकाव न्यूज :अमळनेर तालुक्यातील मारवड येथील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी आनंदवार्ता समोर आली आहे. मारवड येथील शाळेचे कर्तव्यदक्ष, निष्ठावान व विद्यार्थ्यप्रिय शिक्षक श्री. एन. वाय. साळुंखे सर आणि श्री. योगेश विजय पांने सर यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.टीईटी परीक्षा ही शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची व आव्हानात्मक मानली जाते. शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर अध्यापन करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेतील यश हे शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेसह अध्यापन कौशल्य, विषयज्ञान व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे द्योतक मानले जाते. श्री. साळुंखे सर व श्री. पांने सर यांनी आपल्या कठोर परिश्रमातून हे यश प्राप्त करून आदर्श घालून दिला आहे.शाळेत अभिनंदनाचा सोहळाया यशाची माहिती मिळताच मारवड शाळेत

15 Best News Portal Development Company In India
Loading poll ...